Punyache Pani #8

पुण्याच पाणी (#८) प्रक्रियेविना मैलापाणी नदीत सोडल्यामुळे काय होत? कोणताही जैविक टाकाऊ पदार्थ नदीमध्ये पाण्यात मिसळला कि त्याचे पाण्यामध्येच विघटन होण्याची प्रक्रिया चालू होते. यामधे पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन वापरला जातो…

Continue Reading Punyache Pani #8

Punyache Pani #7

पुण्याच पाणी (#७) फ्लश केल्यानंतर त्या मैलापाण्याच पुढे काय होत असेल हा विचार आपल्या मनात कधीच येत नाही. पण हेच फ्लश केलेले मैलापाणी पुढे निसर्गात आणि मानवी जीवनातही केव्हढा हाहाकार…

Continue Reading Punyache Pani #7

Punyache Pani #6

पुण्याच पाणी (#६) मागच्या लेखात आपण बघितलच कि पाणलोट क्षेत्र संरक्षित केले नाही तर काय गंभीर परिणाम पाण्याच्या उपलब्धतेवर होतात. त्याचप्रमाणे जर अशा क्षेत्रात मानवी वस्ती अनियंत्रितपणे वाढू दिली तर…

Continue Reading Punyache Pani #6

Punyache Pani #5

पुण्याच पाणी (#५) १००% धरणे भरूनही एप्रिल-मे कोरडा जाण्याची भीती गेल्या १०-१२ वर्षात वाढली आहे. यामागे काय कारण असावीत? कमालीच्या वेगाने वाढणारी लोकसंख्या, पाणीपुरवठा व्यवस्थेतील गळतीबद्दल प्रशासन, राज्यकर्ते आणि पुणेकर…

Continue Reading Punyache Pani #5

Need for new strategy

आता एक निश्चित झाले की केवळ नदी संवर्धन आराखडा तयार करणे पुरेसे नाही. तो आराखडा अमलात येण्यासाठी नदीला प्रशासनाच्या नजरेत प्राधान्य मिळाले पाहिजे. प्रशासनाच्या योजनेत नदीला तेंव्हाच प्राधान्य मिळेल, जेंव्हा…

Continue Reading Need for new strategy